|
इयत्ता चौथीचे सर्व श्लोक प्रिंट करा |
हे पान शेअर करण्यासाठी स्कॅन करा |
श्लोक क्र. १०१ ते ११० (गायिका--परिज्ञा)
आयुर्वेदलक्षणम्--
स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणं
आतुरस्य विकारप्रशमनं च।
अभिहितं मया ह्येतत्
आयुर्वेदस्य लक्षणम्।।२८१।।
निरोगी व्यक्तीचे आरोग्य टिकवून ठेवणे आणि रोगग्रस्त व्यक्तीचा आजार बरा करणे, हेच आयुर्वेदाचे मुख्य प्रयोजन आहे.
To protect the health of the healthy and to cure the disease of the sick is the primary purpose of Ayurveda.
आरोग्यलक्षणम्--
समदोषः समाग्निश्च
समधातुमलक्रियः।
प्रसन्नात्मेन्द्रियमनाः
स्वस्थ इत्यभिधीयते।।२८२।।
ज्याचे दोष, अग्नी, धातू आणि मलविसर्जन क्रिया समतोल आहेत आणि ज्याचे मन, इंद्रिये व आत्मा प्रसन्न आहेत, तोच खरा 'स्वस्थ' होय.
One whose doshas, digestive fire, body tissues, and excretory functions are in equilibrium, and whose mind, senses, and spirit are cheerful, is called a healthy person.
पुरुषार्थस्य आधार:--
धर्मार्थकाममोक्षाणाम्
आरोग्यं मूलमुत्तमम्।
रोगास्तस्यापहर्तारः
श्रेयसो जीवितस्य च।। २८३।।
धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या प्राप्तीसाठी 'आरोग्य' हेच सर्वोत्तम मूळ आहे.
Health is the supreme foundation for achieving the four goals of life: Dharma, Artha, Kama, and Moksha.
ब्राह्ममूहूर्ते जागरणम्--
ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत्
स्वस्थो रक्षार्थमायुषः।
तत्र सर्वार्थसिद्ध्यर्थं
स्मरेच्च जगदीश्वरम् ।।२८४।।
आयुष्याच्या रक्षणासाठी निरोगी माणसाने ब्राह्म मुहूर्तावर उठावे आणि ईश्वराचे (जगदीश्वराचे) स्मरण करावे.
A healthy person should wake up during Brahma-muhurta to protect their health and remember the Divine Lord.
आहारास्य महत्त्वम्--
न रागान्नाप्यविज्ञानाद्
आहारमुपयोजयेत्।
परीक्ष्य हितमश्नीयाद्
देहो ह्याहारसम्भवः।।२८५।।
आहारमुपयोजयेत्।
परीक्ष्य हितमश्नीयाद्
देहो ह्याहारसम्भवः।।२८५।।
केवळ चवीसाठी किंवा अज्ञानामुळे अन्न खाऊ नये; ते हितकारक आहे का हे तपासूनच खावे, कारण शरीर अन्नापासूनच बनते.
One should not consume food out of passion or ignorance; eat only after examining what is beneficial, as the body is a product of food.
पथ्यौषधे--
पथ्ये सति गदार्तस्य
किमौषधनिषेवणैः।
पथ्येऽसति गदार्तस्य
किमौषधनिषेवणैः।।२८६।।
पथ्येऽसति गदार्तस्य
किमौषधनिषेवणैः।।२८६।।
जर रुग्ण योग्य पथ्य पाळत असेल, तर त्याला औषधाची गरज नाही; आणि जर तो पथ्य पाळत नसेल, तर औषधाचा काही उपयोग नाही.
If a patient follows a wholesome diet, what is the need for medicine? If a patient does not follow a wholesome diet, what is the use of medicine?
मिताहार:--
सुस्निग्धमधुराहारश्
चतुर्थांशविवर्जितः।
भुज्यते शिवसंप्रीत्यै
मिताहारः स उच्यते।।२८७।।
स्निग्ध, मधुर आणि पोटाचा एक चतुर्थांश भाग रिकामा ठेवून जो आहार घेतला जातो, त्याला 'मिताहार' म्हणतात.
A wholesome, sweet, and oily diet, leaving one-fourth of the stomach empty, is called Mitahara.
जलप्राशननियम:--
अजीर्णे भेषजं वारि
जीर्णे वारि बलप्रदम्।
भोजने चामृतं वारि
भोजनान्ते विषप्रदम् ।।२८८।।
अपचनावर पाणी औषध आहे, पचन झाल्यावर बल देणारे, जेवताना अमृत पण जेवण झाल्यावर लगेच प्यायल्यास विषासारखे आहे.
Water acts as medicine in indigestion, gives strength after digestion, is like nectar during a meal, and poison after it.
रोगकारणम्--
रोगाः सर्वेऽपि मन्देऽग्नौ
सुतरामुदरानि च।
तस्मात् अग्निं सदा रक्षेत्
आहारेण मितेन च।।२८९।।
सर्व रोगांचे मूळ कमी झालेली पचनशक्ती हेच असते. म्हणून मोजका आहार घेऊन नेहमी पचनशक्तीचे रक्षण करावे.
All diseases are caused by weak digestive fire. Therefore, one should protect it through a balanced diet.
शरीररक्षणम्--
सर्वमन्यत् परित्यज्य
शरीरमनुपालयेत्।
तदभावे हि भावानां
सर्वाभावः शरीरिणाम्।।२९०।।
इतर सर्व गोष्टींचा त्याग करून आधी शरीराची काळजी घ्यावी. कारण शरीर नसेल, तर जगात कशाचाच उपयोग उरणार नाही.
Leaving everything else aside, one should take care of the body. In the absence of the body, everything else becomes non-existent.